आश्वासक आणि भविष्याचा वेध घेणारे नेतृत्व – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

YouTube Embed: No video/playlist ID has been supplied

१५ ऑगस्ट २०१९ रोजी ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या या कारकिर्दीतील शेवटचे शासकीय ध्वजारोहण केले.
त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भविष्याच्या समस्यांवर व विकासावर अनेक मुद्दे मांडले आणि नुकताच केंद्र सरकारने कलम ३७० व ३५ A संदर्भात घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले.
सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी नद्यांच्या मार्फत समुद्राला मिळणारे पाणी मराठवाड्यात व विदर्भाच्या दिशेने वळवण्याच्या महत्वाकांगशी योजनेचा पुन्हा त्यांनी उहापोह केला. येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही त्यांच्या या भूमिकेला धरून ही योजना असल्यामुळे एकूणच जनतेमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.
गेल्या पाच वर्षात महारष्ट्र सरकार ने विकासाच्या दृष्टीने कसे कार्य केले आणि भविष्यात काय अपेक्षित आहे या बद्दल सुद्धा त्यांनी भूमिका मांडली.

नितीन राजवैद्य
मुख्य संपादक – लोकसंवाद

भाष्य
Comments (0)
Add Comment