नागरिकता दुरुस्ती कायदा देशात लागू

माहिती

भारतीय संसदेने मागील महिन्यात  नागरिकता दुरुस्ती विधेयक बहुमताने संमत केल्यानंतर राष्ट्रपतीने त्याला मंजुरी दिली होती.

काल भारत सरकारने या कायद्याची अधिसूचना काढली. म्हणजे कालपासून हा कायदा देशात लागू झाला. आता हा कायदा संपूर्ण राज्यांनी लागू करणे बंधनकारक आहे. विरोधकांनी या कायद्याला विरोध केला असला तरी देशहिताच्या निर्णयांवर मोदी सरकार मागे हटणार नाही हे सरकारने दाखवून दिलं.

मागील महिन्यात भारतीय संसदेने नागरिकता दुरुस्ती विधेयक बहुमताने संमत केल्यानंतर राष्ट्रपतीने त्याला मंजुरी दिली होती. काल भारत सरकारने या कायद्याची अधिसूचना काढली. म्हणजे कालपासून हा कायदा देशात लागू झाला. आता हा कायदा संपूर्ण राज्यांनी लागू करणे बंधनकारक आहे. विरोधकांनी या कायद्याला विरोध केला असला तरी देशहिताच्या निर्णयांवर मोदी सरकार मागे हटणार नाही हे सरकारने दाखवून दिलं.

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (0)
Add Comment